शेँडिच्या नादांने किती ते फसले ।
फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।१।।
तुका वाणी याने शेँडिशी बांधले ।
कधी नाही भ्याले राञंदिन ।।२।।
संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी ।
जोड ती करावी विठ्ठलाची ।।३।।
शेँडिच्या नादांने किती ते फसले ।
फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।१।।
तुका वाणी याने शेँडिशी बांधले ।
कधी नाही भ्याले राञंदिन ।।२।।
संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी ।
जोड ती करावी विठ्ठलाची ।।३।।